शहापूरसह भिवंडी परिसरातील गावठी दारू निर्मितीवर पोलिसांची धडक कारवाई
शहापूर – पुण्यात विषारी दारू मुळे पंचवीस जणांचा जीव गेल्याची घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासन चांगलेच जागे आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी […]
शहापूर – पुण्यात विषारी दारू मुळे पंचवीस जणांचा जीव गेल्याची घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासन चांगलेच जागे आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी […]
नालेसफाई कुठे ? नागरिकांमध्ये चर्चा अंबरनाथ नगरपालिका हद्दीत भौगोलिक रचनेनुसार उंच-सखल भागात तत्कालीन नैसर्गिक ओढे-नाल्यांची मानवनिर्मित दिशा बदलून अरूंद ‘नागमोडी’
आमदार संजय केळकर यांच्या सुचनेनंतर प्रशासन घेणार पुढाकार घोडबंदर भागातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना येथील गृहासंकुलांमधील ५० हून अधिक एसटीपी
देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा ६४ टक्के वाटा प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी
वाढती जलपर्णी, कचऱ्याचा साठा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप ठाणे जिल्ह्यातील जीवन वाहिनी मानली जाणारी उल्हास नदीतील प्रदुषण थांबताना दिसत
भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची भीती उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पहिल्याच पावसात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण
गेल्या वर्षभरात १००० ROP तपासण्या; १० बालकांवर यशस्वी उपचार, राज्यात ठाणे प्रथम अकाली जन्मलेल्या व कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका
गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने
दहावी उत्तीर्ण झालेल्या विध्यर्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम, शिवसेना उपनेते
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा किंचित कमी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या बारवी धरणातील पाणी पातळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किंचित