मिरा-भाईंदरमध्ये एक दिवसाआड गढूळ पाणीपुरवठा
नागरिक त्रस्त, जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाण्यात गाळ आल्याचा पालिकेचा दावा मिरा-भाईंदर शहरात एक दिवसाआड गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले असून […]
नागरिक त्रस्त, जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाण्यात गाळ आल्याचा पालिकेचा दावा मिरा-भाईंदर शहरात एक दिवसाआड गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले असून […]
पंतप्रधान महोदयांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने व त्यानुसार महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान आणि प्रोबेस कंपन्यांच्या स्फोटाने बाधित झालेल्या नागरिकांना शासनाने अद्याप कोणत्याही प्रकारची भरपाई दिली नसल्याने या मागणीकडे लक्ष
गांजा सेवन करणारा एकजण ताब्यात ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळालगत गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना ३० वर्षीय व्यक्ती
कल्याण पश्चिमेतील योगीधाम चौक ते सिटिपार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे काम सुरु असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम पुर्ण
काल्हेर ते ताडाळी पाईप लाईन रस्त्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन भिवंडीतील काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन
भारत सरकारच्या जनगणना 2027 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. यंदाची जनगणना प्रथमतःच डिजिटल
काँग्रेस पक्षाच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मुरबाडचे युवा नेते चेतनसिंह पवार यांची ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने मंगळवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी मिरा भाईंदर महापालिकेमध्ये प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त राधाबिनोद अ.
राज्यातील शहरी, झोपडपट्टी तसेच सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली